Friday, February 13, 2009

दशावतार २

असे म्हणतात सत्य युगात सत्याचे प्रमाण १००% होते आणि कालचक्र प्रमाणे ते कमी होत गेले.आता कलियुगात सत्याचे प्रमाण फ़क्त २५% आहे.विष्णु देवाने आता पर्यंत ९ अवतार घेतले आहेत.सत्य युगात विष्णु देवाने मत्स्य,कुर्म (कसाव), वराह आणि नरसिंह हे अवतार घेतलेले आहेत.त्रेत युगात वामन, परशुराम आणि राम अवतार होते.कृष्ण देव हा द्वापर युगातील अवतार होता.बुद्ध कलियुगातिल अवतार होता।
खरेतर बुद्ध कलियुगाच्या शेवटी येणार होता पण कलियुगाच्या सुरुवातीलाच असत्याचे आणि अत्याचाराचे प्रमाण इतके जास्त वाढले होते की देवाला वेलेच्या आधीच अवतार घेउन पृथ्वीवर यावे लागले.विष्णुचा दहावा अवतार कालकी अजुन यावयाचा आहे.सध्या सुरु असलेल्या कलि युगाचा शेवट आज पासून ४,२८,८९९ व्या वर्षी होईल.

1 comment:

शब्दबंध said...

http://marathi-e-sabha.blogspot.com/2009/02/blog-post.html